Close Visit Mhshetkari

Power of Attorney : मुख्तीयार पत्र म्हणजे काय ? पहा नियम फायदे, तोटे

Power of Attorney : मला कधीही सांगून येत नाही यामुळे आपल्या मुलांसाठी एक इच्छा पत्र तयार करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

म्हणजेच तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपत्ती कोणाला मिळणार व त्याचे वारसदार कोण होणार याविषयी स्पष्ट माहिती त्यामध्ये दिली जाते. आपण इच्छापत्र बनवतो त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती आपण पाहणार आहोत.

Witness Power of Attorney  

मृत्युपत्र केवळ मालमत्तेचे वाटप करण्याचे एक कागदपत्रे नसून तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक चांगल्या प्रकारचे तत्व ठरते . मृत्यूपत्राद्वारे, आपण आपल्या मुलांच्या शिक्षण, लग्न, आणि त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी योजना करू शकता.  तुम्ही त्यांना त्या मार्फत कोणताही संदेश देखील देऊ शकता.

म्हणजेच तुमची मूल जर अल्पवयीन असेल तर मृत्युपत्राद्वारे आपण त्याचे व तिचे कायदेशीर संरक्षण करू शकतो तुम्ही त्यांच्यासाठी एक गार्डियन किंवा देखभाल दार याची देखील नियुक्ती करू शकता त्यांच्यासाठी तुम्ही काही आर्थिक योजना देखील आखून ठेवू शकता कारण त्यांना भविष्यात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही

मृत्युपत्र तयार करताना, खालील नियम लक्षात ठेवा

तुम्ही मृत्यूपत्रात नाव, वडिलांचे/पतीचे नाव, घराचा पत्ता, जन्मतारीख यासारखी माहिती द्यावी. यामध्ये कोणतीही चूक असता कामा नये.

मृत्यूपत्र हे एक कायदेशीर मालमत्ता आहे, त्यामुळे ते योग्य पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही एका अनुभवी वकीलचा सल्ला घ्यावा.

मृत्यूपत्रात आपली सर्व मालमत्ता, कर्जे, आणि इतर जबाबदाऱ्यांची यादी करा.

आपल्या मुलांसाठी आपण कोणती योजना आखत आहात याची स्पष्टपणे व्याख्या करा.

मृत्यूपत्राची दोन प्रती करा आणि ती सुरक्षित ठिकाणी ठेवा.

तुम्ही मृत्युपत्र कोणत्या तारखेला लिहिले आहे याची नोद द्यावी.

तुम्ही तुमची इच्छा स्पष्टपणे लिहावी, त्यात हे इच्छापत्र तुमच्या इच्छेनुसार आहे, कोणत्याही प्रकारचे दडपण नाही असे लिहावे.

त्यामध्ये तुम्ही तुमच्या मालमत्तेचा योग्य तपशील द्यावा, त्यासोबत त्या मालमत्तेचे अधिकार कोणाला देत आहात याचीही माहिती द्यावी.

मृत्युपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी तुम्हाला साक्षीदार मिळणे आवश्यक आहे आणि मृत्युपत्राची प्रत सुरक्षित ठिकाणी ठेवावी. 

पत्राचे फायदे

मुख्तियांरदाराला एखाद्या कामाची जबाबदारी मुखत्यारदारावर सोपवता येते. मुख्तियांर पत्रामुळे, मुखत्यारदाराला एखाद्या कामातून मुक्तता मिळू शकते.

तुम्ही तुमची इच्छा कितीही वेळा बदलू शकता आणि तुम्हाला कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. तुम्हाला इच्छापत्र कोणत्याही भाषेत लिहून मिळू शकते.

 तोटे

मुख्तियांर पत्रामुळे, मुखत्यारदाराला एखाद्या कामावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. मुख्तियांर पत्रामुळे, मुखत्यारदाराला एखाद्या कामातून फसवले जाण्याची शक्यता असते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment