SBI Bank : नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आपली जेवायला नोकरी करत असताना बदली किंवा इतर कारणासाठी आपण नवीन खाते उघडतो आणि जुन्या खात्याकडे लक्ष देत नाही. परंतु आरबीआयच्या नियमानुसार चालू वेतन किंवा बचत खाते सुरळीतपणे सुरू राहणे हे आवश्यक आहे. सर्व बँक खात्याची याविषयीचे नियम वेगळे आहे. असून दिवाळीसाठी दोन वर्षातून एकदा बँकेला भेट देण्याआधी आवश्यक आहे.
खात्याचा वापर न केल्यास तुमचे खाते बंद होऊ शकते. सर्व बँक खात्याचे याविषयीचे नियम वेगळे आहेतआपल्याला माहितीच आहे. की नोकरदार आणि कारणांनुसार विविध खाते उघडत असतात. पण कालांतराने लोकांनी काही खाती चा वापर बंद केल्यावर आणि ती व्यक्ती ते खाते व नंतर वापरत नसेल तर ते किती दिवसात बंद होईल. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
व्यवहार न केल्यास खाते किती दिवसांत बंद होते
आरबीआयच्या नियमानुसार तुमचे कोणते बँकेत खाते आहे आणि ते दोन वर्ष होऊन अधिक काळासाठी तुम्ही त्यामध्ये व्यवहार करत असाल तर ते खाते निष्क्रिय होऊ शकते झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही.
परंतु तुमची निष्क्रिय खात्यामध्ये काही रक्कम राहिल्यास कालांतरीने बँक खात्यात ती रक्कम कशी राहील
निष्क्रिय खाते पुन्हा सुरू कसे करावे
तुमची निष्क्रिय खाते पुन्हा तुम्हाला सुरळीत करता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी करून द्यावे लागेल. आणि त्यासाठी पॅन कार्ड, आधार किंवा सारखी महत्त्वाची कागदपत्रे द्यावे लागतील
बँक खात्याबाबत नियम काय आहे
तुम्हाला जर तुमची खाते चालू ठेवायची असेल तर दोन वर्षातून तुम्ही बँकेतून पैसे काढले किंवा टाकले पाहिजे आणि खाते बंद होऊ नये. याची काळजी घेतली पाहिजे पैसे काढले नाही. तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. तुमचे खाते जर निष्क्रिय झाले की ते पुन्हा सुरू करण्यासाठी केवायसी करणे तुम्हाला आवश्यक असून. निष्क्रिय खाते तुम्हाला परत सुरु करायचे असल्यास बँक तुम्हाला कोणतेही प्रकारचे शुल्क आ करत नाही . दंड देखील करत नाही.