Maharashtra Rain : आता फक्त विजांचा गडगडाट; रविवार पासून मात्र मुसळधार पाऊस
Maharashtra Rain : अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टीसह जिल्ह्याच्या काही भागाला पावसाने झोडपून काढले असून, वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे.दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील तीन-चार दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी चांगला पाऊस सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होत आहे.अजून …