Crop Insurance : शेतकर्यांना आता 400 कोटींचा आगाऊ सोयाबीन पीक विमा (pik vima) उपलब्ध झाला असून जो त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.
Crop insurance 2023
शेतकऱ्यांना एकूण 40 कोटींचा आगाऊ पीक विम्यासाठी अधिकृत करण्यात आले असून,त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे.जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या पावसामुळे जवळपास राज्यातील 23 जिल्ह्यात नुकसान जास्त झाले.
सरकारने या जिल्ह्यांमध्ये तातडीने पंचनामे करून जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा खात्यावर जमा करावा असे देखील त्यांनी सांगितले आहे.तसेच पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देखील एका जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाली आहे.
Soyabean pik vima 2022
जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या पावसामुळे जवळपास राज्यातील 23 जिल्ह्यात नुकसान जास्त झाले.मात्र आता सरकारने या जिल्ह्यांमध्ये तातडीने पंचनामे करून जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा खात्यावर जमा करावा असे देखील त्यांनी सांगितले आहे.तसेच पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देखील एका जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाली आहे.
E-pik pahni अट रद्द
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी E-pik pahni अट यावर्षी तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी,कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील.कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.